थोडे बोलायचे होते miss झालेल्या महाभारताच्या episodes वर..
A R रेहमानच्या अंतरंगात निनादणाऱ्या nodes वर..
बऱ्याच मध्यरात्री न हिंडलेल्या सूर्यावर..
सह्याद्रीच्या राकट दगडी वाऱ्यावर..
गणपतीने पुऱ्या न केलेल्या नवसावर..
किंचाळणाऱ्या नोव्हेंबरच्या पावसावर..
थोडे बोलायचे होते.. अहिल्येच्या शिलेवर..
गुलजारच्या शब्दांत भिजणाऱ्या उर्मिलेवर..
A R रेहमानच्या अंतरंगात निनादणाऱ्या nodes वर..
बऱ्याच मध्यरात्री न हिंडलेल्या सूर्यावर..
सह्याद्रीच्या राकट दगडी वाऱ्यावर..
गणपतीने पुऱ्या न केलेल्या नवसावर..
किंचाळणाऱ्या नोव्हेंबरच्या पावसावर..
थोडे बोलायचे होते.. अहिल्येच्या शिलेवर..
गुलजारच्या शब्दांत भिजणाऱ्या उर्मिलेवर..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा